महाराष्ट्र

आंबेनळी घाट पुढील ४ दिवस सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पांचगणी न्यूज नेटवर्क ​कुंभारोशी : महाबळेश्वर आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्याद्रीच्या रांगांमधील अत्यंत संवेदनशील अशा पोलादपूर-महाबळेश्वर ‘आंबेनळी घाटा’तील सर्व प्रकारची वाहतूक आजपासून (३ जुलै) ६ जुलै २०२६ पर्यंत पुढील चार दिवस पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यात होणारी संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी रायगडचे जिल्हादंडाधिकारी किशन ना. जावळे यांनी आज हा अत्यंत महत्त्वाचा आपत्कालीन घाटबंदीचा आदेश

पंढरपूरवर शोककळा! भाविकांचा टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा जागीच मृत्यू; रांजणी गावावर दुःखाचा डोंगर

पांचगणी न्यूज नेटवर्क  पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांवर काळाने भीषण घाला घातला असून, म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळला. या अत्यंत भीषण आणि थरारक अपघातात महिला व लहान मुलांसह तब्बल १४ जणांचा जागीच दुर्दैवी